We have moved, please visit
www.MaharashtraMajha.com

 
  माझ्या महाराष्ट्राचा माझा ब्लॉग ..महाराष्ट्र माझा..  
 

!! महाराष्ट्र माझा !!
               साम । दाम । दंड । भेद

 

Make HomePage | Bookmark this site! | Know Your IP



हेही वाचाच..
  • बाळ केशव ठाकरे.
  • मागिल काहि महिन्यातील लेख.


    Advertisement:
    SMS- JOIN MYSHIVSENA to 567673434 & become a proud member of ShivSena's SMS Group.


    आणखि काहि लिंक्स..
    लाईफ़ इन बीपीओ..
    ऑर्कुट मज्जा...
    या ग्रुप मध्ये सामिल व्हा.

    Enter your email address:

    Delivered by FeedBurner


    Wednesday, February 18, 2009

    मुंबईवर हल्ला करणा-या मोहम्मद अजमल कसाब या पाकिस्तानी दहशतवाद्याला फाशी देण्यात यावी अशी मागणी शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नीने केली आहे. कसाबच्या केसची सुनावणी लवकरात लवकर करण्यात यावी असेही त्या म्हणाल्या.

    २६ नोव्हेंबरच्या रात्री झालेल्याहल्ल्यात दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे शहीद झाले. त्यांच्या निधनानंतर मिडियाला करकरे कुटुंबाने मुलाखत दिली होती. त्यावेळी करकरे यांच्या दोन पैकी एका मुलीने कसाबला सुधारण्याची संधी द्यावी अशी मागणी केल्याचे प्रसिद्ध झाले होते. त्यावर लगेच प्रतिक्रिया देणे करकरे कुटुंबातील अन्य सदस्यांनी टाळले. त्यामुळे करकरे यांच्या पत्नी आणि मुलींची कसाबला माफ करण्यात यावे अशी भूमिका असल्याचा सगळ्यांचा गैरसमज झाला होता. मात्र करकरे यांच्या पत्नीने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पत्र लिहून गैरसमज दूर केला आहे.

    माझ्या मुलीचे विधान हे तिचे वैयक्तिक मत आहे, करकरे यांची पत्नी या नात्याने कसाबला फाशी देण्यात यावी असेच मला वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

    2 Comments:

    Anonymous Anonymous said...

    श्रीमती करकरे यांच्या मागणीशी माझे पूर्णपणे सहमत आहे.उगाच वेळकाढूपणा करून या प्रकरणाची चौकशी वर्षेनवर्षे चालू ठेवण्यात कांहीहि अर्थ नाही!

    इस्राईल ह्या छोट्याशा देशाकडे पहा व त्याउलट आपल्या मोठ्या,पण दूबळ्या,कुठलाहि निर्णय न घेवू शकणा-या देशाकडे पहा!अफ़झल गुरूची फ़ाशी शिक्षा देण्यात इतकी दिरंगाई तेथे या प्रकरणात आणखी कित्येक वर्षे काढणार!

    आपले केंद्र सरकारच इतके कमकुवत आहे व महाराष्ट्र सरकारतर मिंधे,घाबरट व कुठलाहि निर्णय आपणहून न घेवू शकणारे आहे!

    स्वतःच्या जीवाची आहुती देणा-या कै.करकरेंसारख्या शूर शहीद अधिका-यांना नुसते पुरस्कार व आर्थिक मदत दिली की सरकारचे दायित्व संपत नाही!

    कसाबला फ़ाशी लगेचच दिली पाहिजे, कारण त्याने अतिशय क्रूर पद्धतीने अनेकांना कंठस्नान घातले होते,पण आपली बुरसटलेली न्यायप्रक्रिया काय डोसक्याचा निर्णय घेणार?

    अडव्होकेट उज्जल निकम जरी हुषार व अनुभवी असले तरी हे प्रकरण लांबणारच!म्हणुनच या दहशतवाद्यांचे फ़ावले आहे!

    February 18, 2009 at 8:44 PM  
    Blogger Swapnil Demapure said...

    We are westing actually our time, money........

    jagoo india jagoo.......




    http://ransangram.blogspot.com

    August 28, 2009 at 4:26 PM  

    Post a Comment

    Feel free to type your comments here

    Subscribe to Post Comments [Atom]

     



    स्वतःचा ’ईमेल’ नोंदवा व मोफ़त अपडेट्स मिळवा.
     
    SMS Alerts: मोफ़त माहिती मिळवा मोबाईल वर.

    ओळख ब्लॉगरशी.

    आशिष कुलकर्णी, महाराष्ट्र माझा हा ब्लॉग २००३ साली सुरु केला. मी संगणक व्यवस्थापन या विषया मध्ये उच्च शिक्षण घेतलेले आहे. माझ्या समाजकारण आणि राजकारण यांच्या आवडिपोटी चालु केलेला हा ब्लॉग आपल्या पसंतीस पडेल हिच आशा ठेवतो.


    Follow Ashish Kulkarni on twitter


    सेन्सेक्स चे आकडे (LIVE)
    BSE

    Graph

    NSE
    Graph
    सौजन्य: economictimes.com indiainfoline.com

    ताज्या बातम्या / Latest News






    © Ashish, Some Article can not be copied by any means without written permission.
    Life in BPO | Orkut Fun